follow us at facebooktwitteryoutube
अपडेट: 07.30 am
  • मंगलोर विमान अपघातात धक्कादायक खुलासा, मुख्य पायलट दीड तास झोपल्याचं उघड  |  मी ज्योतिषी नाही, महागाईवर पंतप्रधान मनमोहनसिंह यांचं वक्तव्य  |  बेस्ट दरवाढीला मनपा सभेत मंजुरी, मध्यरात्रीपासून बेस्टची दरवाढ लागू  |  राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद; अलाहाबाद हायकोर्टाकडून 24 सप्टेंबरला निर्णयाची शक्यता  |  दादर टर्मिनस हाणामारीप्रकरणी नारायण राणे, संजय राऊत यांच्यासह 250 जणांवर गुन्हे  |  उदगीरमध्ये शिजला जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा कट  |  पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी दोघे ताब्यात, 8 महिन्यांनंतर ATSला मोठं यश  |  अभिनेता शायनी अहुजावरील बलात्काराचे आरोप खोटे?-मोलकरणीचं घुमजाव  |  
होम पेज
स्टार माझा
आम्ही कोण?
दिवसभरात
जॉब करायचाय?
कधी काय?
दोन्ही बाजूंनी संवाद
जाहिरात
माझा ब्लॉग
स्टोरीज ऑफ द डे
सहभागी व्हा
व्हिडिओ बघा
लोकप्रिय व्हिडीओ

सात बाराच्या बातम्या

वेळ ८.००
नमस्कार महाराष्ट्र
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेल करा
Note प्रायव्हसी पॉलिसी
 
 
 
माझा ब्लॉग
 
 
 
 मागील ब्लॉग
सप्टेंबर 2010
ऑगस्ट 2010
जुलै 2010
जून 2010
मे 2010
एप्रिल 2010
मार्च 2010
फेब्रुवारी 2010
जानेवारी 2010
डिसेंबर 2009
नोव्हेंबर 2009
ऑक्टोबर 2009
सप्टेंबर 2009
ऑगस्ट 2009
जुलै 2009
जून 2009
मे 2009
एप्रिल 2009
मार्च 2009
फेब्रुवारी 2009
जानेवारी 2009
डिसेंबर 2008
नोव्हेंबर 2008
ऑक्टोबर 2008
सप्टेंबर 2008
ऑगस्ट 2008
जुलै 2008
जून 2008
मे 2008
एप्रिल 2008
मार्च 2008
फेब्रुवारी 2008
जानेवारी 2008
डिसेंबर 2007
नोव्हेंबर 2007
ऑक्टोबर 2007
सप्टेंबर 2007
  Thursday, September 09, 2010
स्वाती लोखंडे
बोरिवली लोकल है ना

नऊ वाजता सांताक्रुजला पोहोचायचं म्हणून पळत पळत आठ वाजता भाईंदर रेल्वे स्टेशनला पोहोचले......  गर्दी बघून जिन्यावरुन खाली उतरायलाच मन धजेना....  कारण स्टेशनवरची ती गर्दी पिक अवरमधली असली तरी ट्रेन अर्धा तास उशीरा धावत असल्याने..  उशीरा काय.. धावतच नव्हत्या...  आणि त्यामुळे रोज

सचिन ढवण
राजशेखर रेड्डी यांच्यानंतर...

राजशेखर रेड्डी यांच्या मृत्यूला आज दोन सप्टेंबर रोजी एक वर्ष पू्र्ण होतंय. वर्षापूर्वी नल्लम्माच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळून राजशेखर रेड्डी यांचं निधन झालं. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा पुत्र जगन आणि काँग्रेसमधील त्याच्या विरोधकांमध्ये नित्यनेमाने संघर

शिक्षण अधिकार समन्वय समिती
शिकायचं असेल तर इंग्रजी शिका नाही तर बसा बोंबलत
महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण धोरणाच्या विरोधात पुण्यात काही मंडळी एकत्र येतायत. त्यामध्ये ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांचाही समावेश आहे. सरकारचं नवीन धोरण असं आहे की सातवीनंतर तुम्हाला मराठी माध्यमांच्या शाळेत शिकता येणार नाही. सातवीनंतर तुम्ही इंग्रजी माध्यमांच्या शाळेतच गेलं पाहिजे.
मेघराज पाटील
आता युद्ध अर्थव्यवस्था सुधारण्याचं...
अमेरिकेला आता युद्ध नकोय तर अर्थव्यवस्था सुधारायचीय. गेले सात वर्षे इराकमध्ये तळ ठोकून असलेलं अमेरिकी सैन्य आता परतीच्या वाटेवर आहे... आता तिथे शिल्लक असलेलं पन्नासेक हजार सैन्य पुढच्या वर्षभरात परतेल, सैन्याच्या परतीच्या या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष जॉन बिडेन जातीने हजर रहिले... त्यांनीच इराकी स्वात
मंदार पुरकर
भारतीय शेतीचं दाहक वास्तव

देशाचा 63 वा स्वातंत्र्य दिन नुकताच साजरा झाला. स्वातंत्र्याच्या सहा दशकांनंतरही देशातील 42 टक्के मुलांना उपाशीपोटी झोपी जावं लागतं, 40 टक्के रुग्णांना रुग्णालयातील औषध उपचारांचा खर्च परवडत नाही तर शहरांमध्ये 25 दशलक्ष घरांचा तुटवडा आहे. आर्थिक उदारीकरणाचे धोरण अवलंबल्याला जवळपास दोन दशकं होत आली

1 2 3
 
तक्रार निवारण होम पेज  |  आम्ही कोण?  |  दोन्ही बाजूंनी संवाद  |  माझा जॉब करायचाय?  |  जाहिरात