नऊ वाजता सांताक्रुजला पोहोचायचं म्हणून पळत पळत आठ वाजता भाईंदर रेल्वे स्टेशनला पोहोचले...... गर्दी बघून जिन्यावरुन खाली उतरायलाच मन धजेना.... कारण स्टेशनवरची ती गर्दी पिक अवरमधली असली तरी ट्रेन अर्धा तास उशीरा धावत असल्याने.. उशीरा काय.. धावतच नव्हत्या... आणि त्यामुळे रोज
राजशेखर रेड्डी यांच्या मृत्यूला आज दोन सप्टेंबर रोजी एक वर्ष पू्र्ण होतंय. वर्षापूर्वी नल्लम्माच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळून राजशेखर रेड्डी यांचं निधन झालं. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा पुत्र जगन आणि काँग्रेसमधील त्याच्या विरोधकांमध्ये नित्यनेमाने संघर
देशाचा 63 वा स्वातंत्र्य दिन नुकताच साजरा झाला. स्वातंत्र्याच्या सहा दशकांनंतरही देशातील 42 टक्के मुलांना उपाशीपोटी झोपी जावं लागतं, 40 टक्के रुग्णांना रुग्णालयातील औषध उपचारांचा खर्च परवडत नाही तर शहरांमध्ये 25 दशलक्ष घरांचा तुटवडा आहे. आर्थिक उदारीकरणाचे धोरण अवलंबल्याला जवळपास दोन दशकं होत आली